नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Wednesday 27 December 2017

अर्जुनचा श्रीकृष्णाला प्रश्न

*"केशवा जर 'मृत्यू' सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग कशाला.???

     *"जो मनुष्य मौज-मस्ती करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे. आणि जो सत्संग करतोय त्यालाही.."

*श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल- :

*पार्था,*
     *"मांजर जेव्हा उंदराला पकडते*
*तेव्हा ती त्या उंदराला दाताने मारुन* *टाकून, खाऊन टाकते. पण तीच मांजर जेव्हा त्याच दाताने* *आपल्या पिल्लांना पकडते तेव्हा त्यांना*
*खात नाही. उलट खूप नाजूक पद्धतीने त्यांना एका जागेवरुन* *दुसर्या जागेवर घेऊन जाते. दात पण तेच आहेत तोंडही तेच आहे,* *फक्त*
*परीणाम वेगवेगळे आहेत.."

     *"तसेच मृत्यू एकच आहे, पण एक प्रभूच्या चरणामध्ये विलीन होईल,*
*तर दुसरा ८४ फेर्यामध्ये अडकेल.."

*: विष  काय आहे ..?
     *"भगवान श्रीकृष्ण यांनी खुप छान उत्तर दिले...*
*जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा*
*जास्त मिळाली की ती विष बनते...
*मग ती ताकत असो*
*गर्व असो.
*पैसा असो.
*भूक असो.."

     *"शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की.....*
*जशी,एक जीभ बत्तीस*
*दातांच्या मध्ये रहाते,*
*सर्वांना भेटते,*
*पण कोणाकडून दबली जात नाही"...।

No comments:

Post a Comment