एक पेला नारळाच्या पाण्यात एक चमचा वाटलेले जिरे टाकून प्याल्याने अतिसारात आराम येतो.
- डाळिंबाच्या पानांचा रस दोन चमचे घेऊन त्यात साखर टाकून हगवण थांबते.
- एक पेला नारळाच्या पाण्यात एक चमचा वाटलेले जिरे टाकून प्याल्याने अतिसारात आराम येतो.
- पाण्यात उकडलेली कच्ची पपई दोन-तीन दिवस खावी.
- जायफळ लिंबूच्या रसात उकळून चाटावे याने शौचास साफ होते व पोटातले वायु नष्ट होतात.
- एक चमचा लिंबाच्या रसात चार चमचे दुध मिसळून घेतल्यास अर्ध्या तासात आराम येतो.
No comments:
Post a Comment